महाराष्ट्रातील संत - समाज सुधारक Ø महाराष्ट्रातील संत संत ज्ञानेश्वर ...
महाराष्ट्रातील संत - समाज सुधारक
Ø
महाराष्ट्रातील
संत
संत
ज्ञानेश्वर
' वैश्विक एकात्मते' चा संदेश देणारा महान संत. जन्म शके १९९७ (इ.स.१२७५)मध्ये आपेगाव येथे. वयाच्या एकविसाव्या वर्षी शके १२१८ (इ.स.१२९६) मध्ये आळंदी येथे समाधी. निवृत्तीनाथ, सोपानदेव,व मुक्ताबाई हि त्यांची भावंडे. आईचे नाव रुख्मिणी व वडिलांचे नाव विठ्ठलपंत. शके १२१२ (इ.स.१२९०) मध्ये 'भावार्थदीपिका' किवां 'ज्ञानेश्वरी' हि भगवद्गगितेवरील टीका लिहिली. अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, 'हरिपाठ' व स्फुट अभंगांची रचना केली.
संत एकनाथ
जन्म शके १४२६ किंवा इ.स. १५०४ तथापि, काही विद्वानांच्या मते एकनाथांचा जन्म शके १४५५ मध्ये झाला.जन्म व निर्वाण दोन्ही पैठण येथे. देवगिरी येथील दत्तभक्त जनार्दन स्वामींचे शिष्य. चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुख्मिणीस्वयंवर,भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ रचना केली.
संत तुकाराम
जन्म शके १५२० / इ.स. १५९८ मध्ये देहू येथे झाला. सुमारे ४५०० अभंग रचले. पढिक पंडित, ढोंगी साधू,लोभी भिक्षेकरी ईत्यादींचा त्यांनी त्यांच्या वाद्मायातून कडक समाचार घेतला आहे. ज्ञानेश्वर, नामदेव,
एकनाथ यांच्या शिकवणुकीचे सार त्यांनी सामान्य लोकांपर्यंत पोहचविले व असे करीत असताना
समाजातील दोषांवर कठोर प्रहार केले. 'थोर समाजसुधारक' व 'प्रतिभावंत साहित्यिक' या दोन्ही नात्यांनी हा थोर संत अजरामर झाला आहे.
समर्थ रामदास
जन्म शके १५३० किंवा इ.स. १६०८ मध्ये मराठवाड्यातील जांब या गावी. निर्वाण शके १६०३ किंवा इ.स.१६८१ मध्ये 'सज्जनगड' येथे 'दासबोध' हा प्रमुख ग्रंथ. त्याशिवाय मनाचे श्लोक, करुणाष्टके, आत्माराम-रामायण चौदा शतक, स्फुट, ओव्या इ.रचना. दासबोधातून त्यांनी 'अद्वैत तत्त्वज्ञानाचा' बोध दिला.
Ø हे लक्षात ठेवा !
१. मुकुंदराजांनी शके १११० मध्ये लिहलेला.....हा ग्रंथ उपलब्ध ग्रंथापैकी 'आध्य मराठी ग्रंथ' म्हणून ओळखला जातो . विवेकसिंधू
२. मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख ......येथे सापडला. अक्षी
३. महानुभ पंथाचे प्रवर्तक.....चक्रधर
४. आपेगाव येथे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म ......शके ११९७ (इ.स.१२७५)
५. ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' किंवा 'भावार्थदीपिका' हि भगवद्गीतेवरील टीका लिहिली . शके १२१२ (इ.स.१२९०)
६.ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली .... शके १२१८ (इ.स.१२९६)
७. संत नामदेवांचा जन्म कुठे झाला ? पंढरपूर
८. संत नामदेवांची मंदिरे कोणत्या राज्यात आढळतात ? पंजाब
१०. भारुडे व गौळणींच्या माध्यमातून कोणत्या संताने सामान्यजणांना उपयुक्त मार्गदर्शन केले ?
' वैश्विक एकात्मते' चा संदेश देणारा महान संत. जन्म शके १९९७ (इ.स.१२७५)मध्ये आपेगाव येथे. वयाच्या एकविसाव्या वर्षी शके १२१८ (इ.स.१२९६) मध्ये आळंदी येथे समाधी. निवृत्तीनाथ, सोपानदेव,व मुक्ताबाई हि त्यांची भावंडे. आईचे नाव रुख्मिणी व वडिलांचे नाव विठ्ठलपंत. शके १२१२ (इ.स.१२९०) मध्ये 'भावार्थदीपिका' किवां 'ज्ञानेश्वरी' हि भगवद्गगितेवरील टीका लिहिली. अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, 'हरिपाठ' व स्फुट अभंगांची रचना केली.
संत एकनाथ
जन्म शके १४२६ किंवा इ.स. १५०४ तथापि, काही विद्वानांच्या मते एकनाथांचा जन्म शके १४५५ मध्ये झाला.जन्म व निर्वाण दोन्ही पैठण येथे. देवगिरी येथील दत्तभक्त जनार्दन स्वामींचे शिष्य. चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुख्मिणीस्वयंवर,भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ रचना केली.
संत तुकाराम
जन्म शके १५२० / इ.स. १५९८ मध्ये देहू येथे झाला. सुमारे ४५०० अभंग रचले. पढिक पंडित, ढोंगी साधू,लोभी भिक्षेकरी ईत्यादींचा त्यांनी त्यांच्या वाद्मायातून कडक समाचार घेतला आहे. ज्ञानेश्वर, नामदेव,
एकनाथ यांच्या शिकवणुकीचे सार त्यांनी सामान्य लोकांपर्यंत पोहचविले व असे करीत असताना
समाजातील दोषांवर कठोर प्रहार केले. 'थोर समाजसुधारक' व 'प्रतिभावंत साहित्यिक' या दोन्ही नात्यांनी हा थोर संत अजरामर झाला आहे.
समर्थ रामदास
जन्म शके १५३० किंवा इ.स. १६०८ मध्ये मराठवाड्यातील जांब या गावी. निर्वाण शके १६०३ किंवा इ.स.१६८१ मध्ये 'सज्जनगड' येथे 'दासबोध' हा प्रमुख ग्रंथ. त्याशिवाय मनाचे श्लोक, करुणाष्टके, आत्माराम-रामायण चौदा शतक, स्फुट, ओव्या इ.रचना. दासबोधातून त्यांनी 'अद्वैत तत्त्वज्ञानाचा' बोध दिला.
Ø हे लक्षात ठेवा !
१. मुकुंदराजांनी शके १११० मध्ये लिहलेला.....हा ग्रंथ उपलब्ध ग्रंथापैकी 'आध्य मराठी ग्रंथ' म्हणून ओळखला जातो . विवेकसिंधू
२. मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख ......येथे सापडला. अक्षी
३. महानुभ पंथाचे प्रवर्तक.....चक्रधर
४. आपेगाव येथे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म ......शके ११९७ (इ.स.१२७५)
५. ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' किंवा 'भावार्थदीपिका' हि भगवद्गीतेवरील टीका लिहिली . शके १२१२ (इ.स.१२९०)
६.ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली .... शके १२१८ (इ.स.१२९६)
७. संत नामदेवांचा जन्म कुठे झाला ? पंढरपूर
८. संत नामदेवांची मंदिरे कोणत्या राज्यात आढळतात ? पंजाब
१०. भारुडे व गौळणींच्या माध्यमातून कोणत्या संताने सामान्यजणांना उपयुक्त मार्गदर्शन केले ?
संत एकनाथ
११. ..... हा ज्ञानेश्वर चरित्राचा महत्वाचा आधारग्रंथ होय. नामदेव गाथा
१२. ..... यांनी तत्कालीन धार्मिक व राजकीय परिस्थितीच्या अनुलक्षाने गावोगावी मठांची व हनुमान मंदिरांची स्थापना केली. समर्थ रामदास
१३. दासबोध व मनाचे श्लोक कोणी लिहिले ? समर्थ रामदास
Ø समाजसुधारक
जगन्नाथ शंकरशेठ (१८०३-१८६५ )
जन्म १० फेब्रुवारी १८०३ संपूर्ण नाव - जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे (परंतु नाना शंकरशेठ या नावाने ओळखत) शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य. मुंबई इलाख्यात शिक्षण मंडळाचे सदस्य. म्यूनिसिपल कमिशनवर ब्रिटीश शासनाकडून नियुक्ती. इ.स. १८४८ मध्ये मुंबईत मुलींची पहिली शाळा स्थापन केली. ब्रिटीश शासनाने त्यांना १८३५ मध्ये ' जस्टिस ऑफ दी पीस' हि पदवी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. मृत्यू - ३१ जुलै १८६५
Ø बाळशास्री जांभेकर (१८१२ - १८४६ )
जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे. एलफिस्टन कॉलेजातील पहिले भारतीय
असिस्टंट प्रोफेसर. मुंबई इलाख्यात शिक्षण निरीक्षक इ.स.१८४० मध्ये ब्रिटीश शासनाकडून 'जे.पी'
(justice of peace ) हि पदवी. इ.स. १८३२ ते १८४० या काळात 'दर्पण' हे मराठीतील पहिले साप्ताहिक
(दर्पणमधील लेख मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत असत) व पुढे १८४० मध्ये भाऊ महाजन यांच्या समवेत
'दिग्दर्शन' नावाचे पहिले मराठी मासिक चालविले ' मराठी वृतपत्रांचे जनक' म्हणून त्यांचा यथार्थ गौरव
केला जातो. (बाळशास्री जांभेकरांनी 'दर्पण' सुरु केले - ६ जानेवारी १८३२ )
Ø लोकहितवादी (१८२३- १८९२ )
जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुणे येथे. संपूर्ण नाव - गोपाळ हरी देशमुख. सरकारी नोकरीत वेगवेगळी
अधिकारपदे. अहमदाबाद येथे लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश. नाशिक येथे सह-सत्रन्यायाधीश.मुंबई
विधीमंडळात शासकीय सदस्य. बालविवाह, बहुपत्निकत्व यांवर कडक टीका व विधवा पुनर्विवाहाचा
पुरस्कार.समाजातील अनिस्ट रूढींवर शतपत्रांमधून कठोर हल्ला.भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मासिकातून
'लोकहितवादी' या नावाने लिखाण व त्याच नावाने प्रशिद्ध. पानिपतची लढाई, भरतखंडपर्व, हिंदुस्थानचा
इतिहास,लक्ष्मीज्ञान, ऐतिहासिक गोष्टी (एकूण तीन भाग) यांसारखे छतिस ग्रंथ त्यांनी लिहिले.
Ø महात्मा जोतीबा फुले (१८२७ - १८९०)
जन्म १८२७ मध्ये पुणे येथे जन्मतारखेबाबत निश्चित पुरावा नाही. 'उक्ती व कृती' यांमध्ये एकवाक्यता असलेले थोर मानवतावादि समाजसेवक.ऑगस्ट १८४८ मध्ये पुण्यात 'मुलींची पहिली शाळा' सुरु केली. हि शाळा पुण्याच्या भिड्यांच्या वाड्यात भरत असे. विधवा पुनर्विवाहास उत्तेजन देऊन इ.स.१८६४ मध्ये त्यांनी पुण्यात पहिला पुनर्विवाह घडवून आणला. २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी पुण्यात 'सत्यशोधक समाज' ची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे ते 'पहिले अध्यक्ष' व कोषाध्यक्ष होते. त्यांनी 'सार्वजनिक सत्यधर्म' शेतकऱ्यांचा आसूड' हि पुस्तके लिहिली . आपल्या विचारांच्या प्रचार - प्रसारार्थ त्यांनी 'दीनबंधू' (१८७७) हे वृत्तपत्र काही काळ चालविले. २८ नोव्हेंबर १८९० रोजी निधन.
ग्रंथसंपदा :
१. नाटक : तृतीय रत्न (१८५५) २. पवाडा : छत्रपती शिवाजी -राजे भोसले यांचा (जून १८६९)
३. पवाडा : विद्याखात्यातील ब्राम्हण पंतोजी (जून १८६९) ४. ब्राम्हणांचे कसब (१८६९) ५.गुलामगिरी (१८७३)
६.शेतकऱ्याचा असूड (१८ जुलै १८८३) ७.सार्वजनिक सत्यधर्म (मरणोत्तर १८९१ मध्ये प्रकाशित)
Ø न्यायमूर्ती रानडे (१८४२-१९०१)
जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे. संपूर्ण नाव-महादेव गोविंद रानडे इ.स.१८८५ ते १९०५ या कालखंडावर मवाळ विचारसरणीचा आणि या कालखंडातील मवाळ विचारसरणीवर रानडे यांच्या नेतृत्वाचा सखोल ठसा उमटला आहे. औध्योगिक परिषदेची व सामाजिक परिषदेची स्थापना केली. 'इंदुप्रकाश' या साप्ताहिकाचे ते संपादक होते.३१ मार्च १८६७ रोजी मुंबई येथे 'प्रार्थना समाजा' ची स्थापना करण्यात आली.या स्थापनेत डॉ.आत्माराम पांडुरंग, डॉ.भांडारकर प्रभृतींसह रानडे यांचा महत्वाचा सहभाग होता.गोपाळ कृष्ण गोखले त्यांना गुरुस्थानी मानत.त्यांनी 'मराठी सत्तेचा उदय' व 'एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स' हे ग्रंथ लिहिले. मृत्यू : १६ जानेवारी १९०१ रोजी मुंबई येथे.
Ø गो.ग.आगरकर (१८५६-१८९५)
जन्म १४ जुलै १८५६ रोजी टेंभू जिल्हा सातारा येथे. संपूर्ण नाव - गोपाळ गणेश आगरकर . प्रथमतः टिळकांचे
सहकारी. राष्ट्रोद्धाराच्या कार्यात टिळकांसमवेत सहभाग 'केसरी' चे पहिले संपादक. न्यू इंग्लिश स्कूल ची
स्थापना करण्यात लो.टिळक व चिपळूणकरांसमवेत पुढाकार. टिळकांच्या सहकार्याने 'डेक्कन एज्युकेशन
सोसायटी' ची २४ ऑक्टोबर १८८४ व पुढे 'फर्गसन कॉलेज' २ जानेवारी १८८५ स्थापना लेली. फर्गसन कॉलेज
चे प्राचार्य (ऑगस्ट १८९२). १८८८ मध्ये आगरकरांनी 'सुधारक' हे साप्ताहिक सुरु केले.
Ø लोकमान्य टिळक (१८५६-१९२०)
जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील 'चिखलगाव' हे मुळ गाव. संपूर्ण नाव -बाळ
गंगाधर टिळक. आगरकरांच्या सहकार्याने लोकजागृती व देशसेवेच्या कार्यास एकत्रित सुरवात. आगरकरांच्या मदतीने 'मराठा' व 'केसरी ' हि इंग्रजी व मराठी भाषेतील वर्तमानपत्रे सुरु केली. स्वतः मराठाचे संपादक झाले तर केसरीचे संपादकत्व आगरकरांकडे सोपविले. त्यानंतर काही मुद्द्यावरून आगरकरांसी त्यांचे मतभेद झाले. आगरकरांनी केसरी चे संपादकत्व सोडल्यानंतर टिळकांनी स्वतः केसरीचे संपादकत्व स्वीकारले. २२ जुलै १९०८ रोजी राजद्रोहाच्या आरोपांवरून त्यांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठाविण्यात आली. मंडाले येथील तुरंगात हि शिक्षा भोगत असतांना त्यांनी भगवद्गीतेवर 'गीतारहस्य' हि टीका लिहिली. वंगभंगाच्या चळवळीस त्यांनी देशव्यापी स्वरूप दिले. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य हि चतुःसूत्रे मांडली. आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने १ मे १९१६ रोजी त्यांनी मुंबई प्रांतात बेळ्गाव येथे 'होमरूल लीग' ची ( स्वराज्य संघ) स्थापना केली. सर व्हॅलेंटीन चिरोल यांनी आपल्या 'इंडियन अनरेस्ट'या पुस्तकात टिळकांचे वर्णन 'भारतीय असंतोषाचे जनक' या शब्दात केले आहे.
ग्रंथसंपदा : १.गीतारहस्य, २.ओरायन, ३.दि आर्क्टिक होम इन दि वेदाज.
Ø स्वातंत्र्यवीर सावरकर (१८८३-१९६६)
जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी. संपूर्ण नाव - विनायक दामोदर सावरकर
लहानपणापासून क्रांतिकारक विचार. १ जानेवारी १९०० मध्ये त्यांनी 'मित्रमेळा' हि क्रांतिकारी संघटना स्थापन केली.याच संघटनेचे रुपांतर पुढे १९०४ मध्ये नाशिक येथे 'अभिनव भारत' या संघटनेत केले गेले.त्यांनी जोसेफ मॅझिनी या इटालियन स्वातंत्र्ययोद्ध्याचे आत्मचरित्र मराठी भाषेत अनुवादित केले व '१८५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर' हा ग्रंथ लिहिला.
Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)
जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदूरजवळ महू येथे. मूळ नाव- भीमराव रामजी सकपाळ
बडोदा संस्थांनचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने उच्च शिक्षण व काही काळ संस्थानात नोकरी.मूकनायक व बहिष्कृत भारत हि पाक्षिके चालवली. १९२७ मध्ये विधिमंडळाचे सदस्य. २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर सत्याग्रह. २५ डिसेंबर १९२७ रोजी 'मनुस्मृती' चे जाहीररित्या दहन. मंदिर प्रवेशासाठी ३ मार्च १९३० रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरावर सत्याग्रह. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार. ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन. १४ एप्रिल १९९० रोजी मरणोत्तर ' भारतरत्न' हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रदान.
Ø बाबा आमटे (१९१४ -२००८ )
जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे. थोर समाजसेवक. नाव - मुरलीधर देविदास आमटे कुष्ठरोग्यांच्या कल्याणार्थ कुष्ठरोगनिर्मुलन व पुनर्वसन ईत्यादी कार्य. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीकोनातून १९८५-८६ मध्ये १०० दिवसांचे 'भारत जोडो' अभियान. १९८५ चा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार.
समाजसुधारक व त्यांनी चालविलेली - वृत्तपत्रे - मासिके - मुखपत्रे
Ø बाळशास्री जांभेकर - दर्पण हे साप्ताहिक, दिग्दर्शन हे मासिक
Ø भाऊ महाजन - प्रभाकर हे मासिक व धुमकेतू हे साप्ताहिक
Ø गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी मासिक (१८८२), लोकहितवादी त्र्यैमासिक (१८८३)
Ø गोपाळ गणेश आगरकर - सुधारक (काही काळ 'केसरी' चे संपादक)
Ø भाई माधवराव बागल - अखंड भारत
Ø आचार्य विनोबा भावे - महाराष्ट्र धर्म
Ø लोकमान्य टिळक - केसरी व मराठा
Ø विष्णूशास्री चिपळूणकर - निंबधमाला
Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर - मूकनायक (पाक्षिक), बहीष्कृत भारत (पाक्षिक),
Ø डॉ. पंजाबराव देशमुख - महारष्ट्र केसरी
Ø महात्मा गांधी - हरिजन, यंग इंडिया.
Ø न्यायमूर्ती म.गो.रानडे, लोकहितवादी, विष्णूशास्री पंडित - इंदुप्रकाश (१८६१)
समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था
Ø डॉ.आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज
Ø महात्मा जोतीबा फुले - सत्यशोधक समाज
Ø डॉ.भाऊ दाजी लाड - बॉम्बे असोसिएशन, स्टुडंस लिटररी अँड सायंटिफीक सोसायटी.
Ø पंडिता रमाबाई - शारदा सदन, मुक्तिसदन, केडगाव; आर्य महिला समाज, पुणे.
Ø दादोबा पांडुरंग - मानवधर्म सभा, परमहंस सभा.
Ø महात्मा गांधी - हरिजन सेवक संघ
Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर - शेड्यूलड कास्ट फेडरेशन,बहिष्कृत हितकारिणी सभा,पीपल्स एज्युकेशन सोसायटी
Ø महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय मराठा संघ, अहील्याश्रम.
समाजसुधारक त्यांनी लिहिलेले ग्रंथ
Ø महात्मा जोतीबा फुले - सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्याचा असूड,गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत,तृतीय रत्न,
ब्राह्मणांचे कसब, पवाडा -छत्रपती शिवाजीराजे भोसले
Ø सावित्रीबाई फुले - काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर (काव्यसंग्रह)
Ø लोकहितवादी - शतपत्रे, पानिपतची लढाई, हिंदुस्थानचा इतिहास, भरतखंड पर्व, लक्ष्मीज्ञान ई.
Ø दादोबा पांडुरंग - यशोदा पांडुरंगी (मोरोपंताच्या 'केकावली' वर टीका), पारमहंसिक ब्राह्म्यधर्म
धर्मविवेचन, मराठी भाषेचे व्याकरण.
Ø बाबा पद्मनजी - यमुना पर्यटन (कादंबरी), अरुणोदय (आत्मचरित्र).
Ø महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - Untouchable India, बहिष्कृत भारत, History of Pariahs,
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न.
Ø आचार्य विनोबा भावे - मधुकर, स्वराज्यशास्र, गीताई, विचारपोथी, जीवन दृष्टी, अभंगव्रते.
Ø स्वातंत्र्यवीर सावरकर - माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, काळे पाणी, कमला (खंड काव्य)
Ø न्यायमूर्ती रानडे - मराठी सत्तेचा उदय, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.
लोकमान्य टिळक - गीतारहस्य, ओरायन, दि आर्क्टिक होम इन दी वेदाज.
११. ..... हा ज्ञानेश्वर चरित्राचा महत्वाचा आधारग्रंथ होय. नामदेव गाथा
१२. ..... यांनी तत्कालीन धार्मिक व राजकीय परिस्थितीच्या अनुलक्षाने गावोगावी मठांची व हनुमान मंदिरांची स्थापना केली. समर्थ रामदास
१३. दासबोध व मनाचे श्लोक कोणी लिहिले ? समर्थ रामदास
Ø समाजसुधारक
जगन्नाथ शंकरशेठ (१८०३-१८६५ )
जन्म १० फेब्रुवारी १८०३ संपूर्ण नाव - जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे (परंतु नाना शंकरशेठ या नावाने ओळखत) शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य. मुंबई इलाख्यात शिक्षण मंडळाचे सदस्य. म्यूनिसिपल कमिशनवर ब्रिटीश शासनाकडून नियुक्ती. इ.स. १८४८ मध्ये मुंबईत मुलींची पहिली शाळा स्थापन केली. ब्रिटीश शासनाने त्यांना १८३५ मध्ये ' जस्टिस ऑफ दी पीस' हि पदवी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. मृत्यू - ३१ जुलै १८६५
Ø बाळशास्री जांभेकर (१८१२ - १८४६ )
जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे. एलफिस्टन कॉलेजातील पहिले भारतीय
असिस्टंट प्रोफेसर. मुंबई इलाख्यात शिक्षण निरीक्षक इ.स.१८४० मध्ये ब्रिटीश शासनाकडून 'जे.पी'
(justice of peace ) हि पदवी. इ.स. १८३२ ते १८४० या काळात 'दर्पण' हे मराठीतील पहिले साप्ताहिक
(दर्पणमधील लेख मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत असत) व पुढे १८४० मध्ये भाऊ महाजन यांच्या समवेत
'दिग्दर्शन' नावाचे पहिले मराठी मासिक चालविले ' मराठी वृतपत्रांचे जनक' म्हणून त्यांचा यथार्थ गौरव
केला जातो. (बाळशास्री जांभेकरांनी 'दर्पण' सुरु केले - ६ जानेवारी १८३२ )
Ø लोकहितवादी (१८२३- १८९२ )
जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुणे येथे. संपूर्ण नाव - गोपाळ हरी देशमुख. सरकारी नोकरीत वेगवेगळी
अधिकारपदे. अहमदाबाद येथे लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश. नाशिक येथे सह-सत्रन्यायाधीश.मुंबई
विधीमंडळात शासकीय सदस्य. बालविवाह, बहुपत्निकत्व यांवर कडक टीका व विधवा पुनर्विवाहाचा
पुरस्कार.समाजातील अनिस्ट रूढींवर शतपत्रांमधून कठोर हल्ला.भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मासिकातून
'लोकहितवादी' या नावाने लिखाण व त्याच नावाने प्रशिद्ध. पानिपतची लढाई, भरतखंडपर्व, हिंदुस्थानचा
इतिहास,लक्ष्मीज्ञान, ऐतिहासिक गोष्टी (एकूण तीन भाग) यांसारखे छतिस ग्रंथ त्यांनी लिहिले.
Ø महात्मा जोतीबा फुले (१८२७ - १८९०)
जन्म १८२७ मध्ये पुणे येथे जन्मतारखेबाबत निश्चित पुरावा नाही. 'उक्ती व कृती' यांमध्ये एकवाक्यता असलेले थोर मानवतावादि समाजसेवक.ऑगस्ट १८४८ मध्ये पुण्यात 'मुलींची पहिली शाळा' सुरु केली. हि शाळा पुण्याच्या भिड्यांच्या वाड्यात भरत असे. विधवा पुनर्विवाहास उत्तेजन देऊन इ.स.१८६४ मध्ये त्यांनी पुण्यात पहिला पुनर्विवाह घडवून आणला. २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी पुण्यात 'सत्यशोधक समाज' ची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे ते 'पहिले अध्यक्ष' व कोषाध्यक्ष होते. त्यांनी 'सार्वजनिक सत्यधर्म' शेतकऱ्यांचा आसूड' हि पुस्तके लिहिली . आपल्या विचारांच्या प्रचार - प्रसारार्थ त्यांनी 'दीनबंधू' (१८७७) हे वृत्तपत्र काही काळ चालविले. २८ नोव्हेंबर १८९० रोजी निधन.
ग्रंथसंपदा :
१. नाटक : तृतीय रत्न (१८५५) २. पवाडा : छत्रपती शिवाजी -राजे भोसले यांचा (जून १८६९)
३. पवाडा : विद्याखात्यातील ब्राम्हण पंतोजी (जून १८६९) ४. ब्राम्हणांचे कसब (१८६९) ५.गुलामगिरी (१८७३)
६.शेतकऱ्याचा असूड (१८ जुलै १८८३) ७.सार्वजनिक सत्यधर्म (मरणोत्तर १८९१ मध्ये प्रकाशित)
Ø न्यायमूर्ती रानडे (१८४२-१९०१)
जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे. संपूर्ण नाव-महादेव गोविंद रानडे इ.स.१८८५ ते १९०५ या कालखंडावर मवाळ विचारसरणीचा आणि या कालखंडातील मवाळ विचारसरणीवर रानडे यांच्या नेतृत्वाचा सखोल ठसा उमटला आहे. औध्योगिक परिषदेची व सामाजिक परिषदेची स्थापना केली. 'इंदुप्रकाश' या साप्ताहिकाचे ते संपादक होते.३१ मार्च १८६७ रोजी मुंबई येथे 'प्रार्थना समाजा' ची स्थापना करण्यात आली.या स्थापनेत डॉ.आत्माराम पांडुरंग, डॉ.भांडारकर प्रभृतींसह रानडे यांचा महत्वाचा सहभाग होता.गोपाळ कृष्ण गोखले त्यांना गुरुस्थानी मानत.त्यांनी 'मराठी सत्तेचा उदय' व 'एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स' हे ग्रंथ लिहिले. मृत्यू : १६ जानेवारी १९०१ रोजी मुंबई येथे.
Ø गो.ग.आगरकर (१८५६-१८९५)
जन्म १४ जुलै १८५६ रोजी टेंभू जिल्हा सातारा येथे. संपूर्ण नाव - गोपाळ गणेश आगरकर . प्रथमतः टिळकांचे
सहकारी. राष्ट्रोद्धाराच्या कार्यात टिळकांसमवेत सहभाग 'केसरी' चे पहिले संपादक. न्यू इंग्लिश स्कूल ची
स्थापना करण्यात लो.टिळक व चिपळूणकरांसमवेत पुढाकार. टिळकांच्या सहकार्याने 'डेक्कन एज्युकेशन
सोसायटी' ची २४ ऑक्टोबर १८८४ व पुढे 'फर्गसन कॉलेज' २ जानेवारी १८८५ स्थापना लेली. फर्गसन कॉलेज
चे प्राचार्य (ऑगस्ट १८९२). १८८८ मध्ये आगरकरांनी 'सुधारक' हे साप्ताहिक सुरु केले.
Ø लोकमान्य टिळक (१८५६-१९२०)
जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील 'चिखलगाव' हे मुळ गाव. संपूर्ण नाव -बाळ
गंगाधर टिळक. आगरकरांच्या सहकार्याने लोकजागृती व देशसेवेच्या कार्यास एकत्रित सुरवात. आगरकरांच्या मदतीने 'मराठा' व 'केसरी ' हि इंग्रजी व मराठी भाषेतील वर्तमानपत्रे सुरु केली. स्वतः मराठाचे संपादक झाले तर केसरीचे संपादकत्व आगरकरांकडे सोपविले. त्यानंतर काही मुद्द्यावरून आगरकरांसी त्यांचे मतभेद झाले. आगरकरांनी केसरी चे संपादकत्व सोडल्यानंतर टिळकांनी स्वतः केसरीचे संपादकत्व स्वीकारले. २२ जुलै १९०८ रोजी राजद्रोहाच्या आरोपांवरून त्यांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठाविण्यात आली. मंडाले येथील तुरंगात हि शिक्षा भोगत असतांना त्यांनी भगवद्गीतेवर 'गीतारहस्य' हि टीका लिहिली. वंगभंगाच्या चळवळीस त्यांनी देशव्यापी स्वरूप दिले. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य हि चतुःसूत्रे मांडली. आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने १ मे १९१६ रोजी त्यांनी मुंबई प्रांतात बेळ्गाव येथे 'होमरूल लीग' ची ( स्वराज्य संघ) स्थापना केली. सर व्हॅलेंटीन चिरोल यांनी आपल्या 'इंडियन अनरेस्ट'या पुस्तकात टिळकांचे वर्णन 'भारतीय असंतोषाचे जनक' या शब्दात केले आहे.
ग्रंथसंपदा : १.गीतारहस्य, २.ओरायन, ३.दि आर्क्टिक होम इन दि वेदाज.
Ø स्वातंत्र्यवीर सावरकर (१८८३-१९६६)
जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी. संपूर्ण नाव - विनायक दामोदर सावरकर
लहानपणापासून क्रांतिकारक विचार. १ जानेवारी १९०० मध्ये त्यांनी 'मित्रमेळा' हि क्रांतिकारी संघटना स्थापन केली.याच संघटनेचे रुपांतर पुढे १९०४ मध्ये नाशिक येथे 'अभिनव भारत' या संघटनेत केले गेले.त्यांनी जोसेफ मॅझिनी या इटालियन स्वातंत्र्ययोद्ध्याचे आत्मचरित्र मराठी भाषेत अनुवादित केले व '१८५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर' हा ग्रंथ लिहिला.
Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)
जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदूरजवळ महू येथे. मूळ नाव- भीमराव रामजी सकपाळ
बडोदा संस्थांनचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने उच्च शिक्षण व काही काळ संस्थानात नोकरी.मूकनायक व बहिष्कृत भारत हि पाक्षिके चालवली. १९२७ मध्ये विधिमंडळाचे सदस्य. २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर सत्याग्रह. २५ डिसेंबर १९२७ रोजी 'मनुस्मृती' चे जाहीररित्या दहन. मंदिर प्रवेशासाठी ३ मार्च १९३० रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरावर सत्याग्रह. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार. ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन. १४ एप्रिल १९९० रोजी मरणोत्तर ' भारतरत्न' हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रदान.
Ø बाबा आमटे (१९१४ -२००८ )
जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे. थोर समाजसेवक. नाव - मुरलीधर देविदास आमटे कुष्ठरोग्यांच्या कल्याणार्थ कुष्ठरोगनिर्मुलन व पुनर्वसन ईत्यादी कार्य. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीकोनातून १९८५-८६ मध्ये १०० दिवसांचे 'भारत जोडो' अभियान. १९८५ चा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार.
समाजसुधारक व त्यांनी चालविलेली - वृत्तपत्रे - मासिके - मुखपत्रे
Ø बाळशास्री जांभेकर - दर्पण हे साप्ताहिक, दिग्दर्शन हे मासिक
Ø भाऊ महाजन - प्रभाकर हे मासिक व धुमकेतू हे साप्ताहिक
Ø गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी मासिक (१८८२), लोकहितवादी त्र्यैमासिक (१८८३)
Ø गोपाळ गणेश आगरकर - सुधारक (काही काळ 'केसरी' चे संपादक)
Ø भाई माधवराव बागल - अखंड भारत
Ø आचार्य विनोबा भावे - महाराष्ट्र धर्म
Ø लोकमान्य टिळक - केसरी व मराठा
Ø विष्णूशास्री चिपळूणकर - निंबधमाला
Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर - मूकनायक (पाक्षिक), बहीष्कृत भारत (पाक्षिक),
Ø डॉ. पंजाबराव देशमुख - महारष्ट्र केसरी
Ø महात्मा गांधी - हरिजन, यंग इंडिया.
Ø न्यायमूर्ती म.गो.रानडे, लोकहितवादी, विष्णूशास्री पंडित - इंदुप्रकाश (१८६१)
समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था
Ø डॉ.आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज
Ø महात्मा जोतीबा फुले - सत्यशोधक समाज
Ø डॉ.भाऊ दाजी लाड - बॉम्बे असोसिएशन, स्टुडंस लिटररी अँड सायंटिफीक सोसायटी.
Ø पंडिता रमाबाई - शारदा सदन, मुक्तिसदन, केडगाव; आर्य महिला समाज, पुणे.
Ø दादोबा पांडुरंग - मानवधर्म सभा, परमहंस सभा.
Ø महात्मा गांधी - हरिजन सेवक संघ
Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर - शेड्यूलड कास्ट फेडरेशन,बहिष्कृत हितकारिणी सभा,पीपल्स एज्युकेशन सोसायटी
Ø महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय मराठा संघ, अहील्याश्रम.
समाजसुधारक त्यांनी लिहिलेले ग्रंथ
Ø महात्मा जोतीबा फुले - सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्याचा असूड,गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत,तृतीय रत्न,
ब्राह्मणांचे कसब, पवाडा -छत्रपती शिवाजीराजे भोसले
Ø सावित्रीबाई फुले - काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर (काव्यसंग्रह)
Ø लोकहितवादी - शतपत्रे, पानिपतची लढाई, हिंदुस्थानचा इतिहास, भरतखंड पर्व, लक्ष्मीज्ञान ई.
Ø दादोबा पांडुरंग - यशोदा पांडुरंगी (मोरोपंताच्या 'केकावली' वर टीका), पारमहंसिक ब्राह्म्यधर्म
धर्मविवेचन, मराठी भाषेचे व्याकरण.
Ø बाबा पद्मनजी - यमुना पर्यटन (कादंबरी), अरुणोदय (आत्मचरित्र).
Ø महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - Untouchable India, बहिष्कृत भारत, History of Pariahs,
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न.
Ø आचार्य विनोबा भावे - मधुकर, स्वराज्यशास्र, गीताई, विचारपोथी, जीवन दृष्टी, अभंगव्रते.
Ø स्वातंत्र्यवीर सावरकर - माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, काळे पाणी, कमला (खंड काव्य)
Ø न्यायमूर्ती रानडे - मराठी सत्तेचा उदय, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.
लोकमान्य टिळक - गीतारहस्य, ओरायन, दि आर्क्टिक होम इन दी वेदाज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत